निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी मान.वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हातून पर्यावरण संबंधी आवड व त्यांचे काम पाहून पदभार निवड जाहीर केली आहे.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरणा संबंधित वृक्ष लागवड व संवर्धन तसेच प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यभरातील विविध जिल्हातील राज्य पदाधिकारी खालील प्रमाणे - अध्यक्ष १)वृक्षमित्र आबासाहेब मोरे. अहमदनगर. कार्याध्यक्ष(१३) १) विलास दत्ताराम महाडिक-रत्नागिरी, २) अलका अनिल गव्हाणे-औरंगाबाद, ३) उमाजी यादवराव बिसेन-भंडारा, ४) उल्का जगन्नाथ कुरणे-नाशिक, ५) गोरखनाथ दगडू शिंदे-पुण, ६) नवनाथ राजाराम लाड-सांगली, ७) प्रमोद दत्तात्रय काकडे-पुणे, ८) प्रियवंदा भिकाजी तांबोटकर-रायगड, ९) मुनीश